- महाराष्ट्रातील कृषी संशोधन: महाराष्ट्राती राहुरी,दापोली, अकोला आणि परभणी या कृषी विद्यापीठांनी कृषी संशोधन कार्यक्रम हाती घेतले आहे.उच्च बी-बियाणे, संकरित जाती, कोरड वही शेती तंत्रज्ञान, जलसिंचन वैगरे बाबतीत फार मोलाची भर घातली आहे.याचे स्वरूप पुढील प्रमाणे.
- कडध्याण्याची उत्पनात भरीव वाढ होण्या साठी काही सुधारित जाती प्रसारित करण्या आल्या.यात प्रामुख्याने वाटण्याचे,बी.डी.एन.१व२,फुले जी. ५ व १२ आणि उडीत टी. ए. व्ही. ७ यांचा सामावेशे आहे.
- भू आणि जालसंधार्नासाठी जलविभाजक विकास तंत्रज्ञान अमलात आणलेले आहे.याचा फायदा सोलापूर आणि अकोला जिल्ह्यात पहावयास मिळतो.
- कापसामधील लांब दाग्याचीअमेरिकन कापूस सी. ए. एच. ४४८ एन. एच.एच. ४४ व त्याचप्रमाणे देशी केलेल्या कापसाच्या उत्पादनात वाढ झालेली आहे.
- भाजीपाल्याच्या बातमीतही भेंडी, वांगी आणि मिरचीच्या संकरीत जाती निर्माण केलेल्या आहेत. यामुळे यांचे उत्पादन वाढलेले आहे.
Friday 8 April 2011
महाराष्ट्रातील कृषी संशोधन
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment