Thursday 7 April 2011

*जलसिंचन

विहीर जलसिंचन: महाराष्ट्रात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या १९९५ च्या आकडेवारीनुसार ११ लाख ४३ हजार विहारी आहेत. त्या पैकी सुमारे १० लाख विहारींवर ऑईल इंजिन किंवा विद्युत पंप बसवले आहेत. महाराष्ट्रातील भूमिगत पाण्याच्या साठ्याचा अंदाज पाहतात आणखी ११ लाख ४३ हजार विहिरी खोदता येतील 

विहिरीं संख्यांची : एकून क्षेत्रान पैकी सुमारे ५६% क्षेत्र विहिरींच्या पाण्याने भिजविले जाते. महाराष्ट्रात सर्वात जास्त विहिरी अहमदनगर जिल्ह्यात (१,२६,२२७)आहेत. तर त्या खालोखाल नाशिक १,०७,६४६ व पुणे ८२,७९० जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.
नागपूर विभागात विहारींची संख्या सर्वात कमी आहे 

विहिरीची घनता :दर १०० हेक्टरला विहिरीची संख्या किती असते त्यास 'विहारीची घनता' म्हणतात. महाराष्ट्रात सर्वात जास्त विहिरींची घनता सांगली व सोलापूर मध्ये आहे. तर सर्वात कमी घनता मुंबई विभाग व बर्याच प्रमाणात नागपूर मध्ये आहे. 

No comments:

Post a Comment