Wednesday 13 April 2011

महाराष्ट्राचे किल्ले:



महाराष्ट्राचे किल्ले:

राजगड, रायगड, शिवनेरी, तोरणा, सिन्हगड, प्रतापगड, पुरन्दर, लोहगड, पन्हाळा, सिन्धुदुर्ग, विजयदुर्ग,

जन्जिरा, विशालगड इ. किल्ले महाराष्ट्रात आहेत. नमुद केलेले किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजान्च्या हिन्दवी स्वराज्यात मिळविले/बान्धले होते. शिवरायान्चा जन्म शिवनेरी गडावर झाला. शिवरायान्नि प्रथम जिन्कलेला गड/किल्ला तोरणा होय. रायगड हि शिवरायान्चि पहिली राजधानी होती. राजगड हा किल्ला शिवरायान्नि स्वतः बान्धला. सिन्धुदुर्ग, विजयदुर्ग, जन्जिरा हे अरबी समुद्राला लागून असलेले किल्ले/जलदुर्ग आहेत. ते समुद्रि हल्ल्यान्पासून स्वरानज्याचे रक्षण करत. पन्हाळा व विशालगड हे किल्ले कोल्हापुर जिल्हयात आहेत. राजगड, शिवनेरी, तोरणा, सिन्हगड, प्रतापगड, पुरन्दर, लोहगड हे किल्ले पुणे जिल्हयात आहेत. रायगड हा किल्ला रायगड जिल्हयात आहे. सिन्धुदुर्ग हा किल्ला सिन्धुदुर्ग जिल्हयात आहे.

No comments:

Post a Comment